शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यात गाडी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या सहा जणांनी गमविला आपला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:33 IST

बीड : मोबाइल हा संपर्काचे एक प्रमुख साधन बनले आहे; परंतु अनेक जण या मोबाइलचा वापर वाहन चालविताना ...

बीड : मोबाइल हा संपर्काचे एक प्रमुख साधन बनले आहे; परंतु अनेक जण या मोबाइलचा वापर वाहन चालविताना करत असल्याचे दिसून येते. यामुळे अनेक वेळा अपघात होऊन वाहनचालकास जीवदेखील गमवावा लागला आहे. गाडी चालविताना मोबाइल वापरू नये, अशा सूचना वाहतूक शाखेकडून वेळोवेळी दिल्या जातात. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मोबाइलवर बोलणाऱ्या ६ वाहनचालकांना जीव गमवावा लागला आहे.

ब्रेथ ॲनालायझरवरील धूळ हटेना

कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे वाहनचालकांनी दारू पिलेली आहे का, हे तपासण्यासाठी असलेले ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यावरील कारवाया थंडावल्या आहेत. त्यामुळेदेखील अपघातात वाढ होत असल्याचे चित्र आहे.

हेल्मेट नसल्याने मृत्यू

३९

महामार्गावर किंवा दररोड दुचाकीवर प्रवास असेल, तर अपघात झाला तरी प्राण वाचावा, यासाठी हेल्मेट महत्त्वाचे आहे. सर्वांनी हेल्मेटचा वापर केल्यास अपघातातील मृत्यूची शक्यता कमी होते. त्यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केली जाते. त्यामुळे सर्वांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.

हेल्मेटमुळे मणक्याचा आजार होतो, असा गैरसमज काही जणांमध्ये आहे; मात्र चांगल्या प्रतिचे हेल्मेट वापरल्यास असे आजार बळवत नाहीत.

२०२१ मध्ये जिल्ह्यात झालेले अपघात

रोड अपघात ३१५

जखमी २४५

मृत्यू २०५

या वर्षातील कारवाया

वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे - २८०८

विना हेल्मेट गाडी चालविणे -१५०२

विना सिटबेल्ट -१२१६५

नो पार्किंग -१७१०

ट्रिपरल सीट १७५६

विना लायसेन्स १३०४