शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

नगरसेवकांचे आंदोलन दिखाऊ, दिशाभूल करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:34 IST

: विलंब शुल्क माफीचा प्रस्ताव नगरपरिषदेने पुर्वीच जिल्हाधिका-यांकडे पाठवला अंबाजोगाई :उपोषणकर्त्यांनी विधायक मागणीसाठी ठिय्या केला आहे. परंतु,हे दिखावू ...

: विलंब शुल्क माफीचा प्रस्ताव नगरपरिषदेने पुर्वीच जिल्हाधिका-यांकडे पाठवला

अंबाजोगाई :उपोषणकर्त्यांनी विधायक मागणीसाठी ठिय्या केला आहे. परंतु,हे दिखावू आंदोलन केवळ राजकिय भांडवलासाठी केले आहे. पाणीपट्टी व मालमत्ता करासंदर्भात लागणारे विलंब शुल्क माफ करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्या संबंधीचा प्रस्ताव नगरपरिषदेने यापूर्वीच जिल्हाधिकारी,बीड यांना पाठविलेला आहे.यात सहा महिन्यांचा म्हणजे कोरोना काळातील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी विलंब शुल्क माफ करावे असा ठराव नगरपरिषदेने बहुमताने घेतलेला असल्याचे प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी म्हटले आहे.

हे सर्व उपोषणकर्त्यांना माहित असतानाही केवळ राजकीय भांडवल करून आपण सक्रिय आहोत हे दाखविण्याचा उपोषणकर्त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे मोदी यांनी नमूद केले आहे.

अंबाजोगाई शहरात लॉकडाऊन काळात ही म्हणजे २६ मार्चपासून सॅनिटायझर फवारणी केली जाणार आहे.मागील पंधरा दिवसांपासून रात्री संचारबंदी सुरू आहे. परंतु,दिवसा नागरिक हे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर होते. रहदारी आणि वर्दळी दरम्यान सॅनिटायझर फवारणी होवू शकते का ? असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला आहे. आम्हालासुद्धा अंबाजोगाईकरांच्या आरोग्याची व लोकहिताची काळजी आहे. विनाकारण भावनिक मुद्दे उपस्थित करून राजकारण करू नये. अंबाजोगाईकरांची दिशाभूल करू नये,अशी अपेक्षा राजकिशोर मोदी यांनी यावेळी व्यक्त केली आहे.