शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

३४ गावांमध्ये अंत्यविधीसाठी जागेची शोधाशोध! स्मशानभूमीचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:56 IST

अनेक गावांत स्मशानभूमीसाठी सार्वजनिक जागाच शिल्लक नाही

अनिल महाजन धारुर (जि.बीड) : जीवनाचा अंतिम प्रवास सुरळीत झाला पाहिजे. मृत्यू झाल्यानंतर वैर संपते, अशी सर्वत्र भावना असते. मात्र धारुर तालुक्यातील ५४ गावांपैकी तब्बल ३४ गावांमध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मनशानभूमीच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यू झाल्यानंतर अनेक कुटूंबांना अंत्यसंस्कार कोठे करावेत हा प्रश्न निर्माण होतो. यातुन अनेकवेळा वादही उद्भवतात. शेवटी एखाद्या नदीकाठची जागा शोधावी लागते, अशी व्यथा नागरिकांनी व्यक्त केली.

धारुर तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ आहे. या तालुक्यात एकुण ५४ ग्रामपंचायती आहेत. वाड्या, वस्त्या, तांडे आहेत. त्यापैकी केवळ २० ग्रामपंचायतींकडे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे. या स्मशानभूमीचीही दुरावस्था झालेली आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यात येत नाहीत. ही परिस्थिती स्मशानभूमी असलेल्या गावातील आहे. तर ३४ ग्रामपंचायतींकडे स्मशानभूमी उभारण्यासाठीच जागा उपलब्ध नाही. या गावांमध्ये ज्यांच्याकडे स्वत:चे शेत आहे. ते शेतात अंत्यसंस्कार करतात. मात्र भूमिहीन असलेल्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शोधावी लागते. ज्यांच्याकडे जमिन आहे. त्यांना विनंती करावी लागते. वादळ, पाऊस, वारा आल्यास तात्पुरता निवारा उभत्तरावा लागतो. यात नातेवाईकांची दु:खाच्या वेळी त्रेधातिरपिट उडते. याविषयी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.एस. कांबळे यांच्याशी संपर्कस साधला असता, नुकताच पदभार घेतला आहे. त्यामुळे गावनिहाय स्मशानभूमीची माहिती घेऊन यावर भाष्य करता येईल, असे सांगितले.4000 लोकसंख्येच्या गावातही स्मशानभूमी नाहीचार हजार लोकसंख्येचे गाव असलेले अंजनडोहमध्ये स्मशानभूमी अस्तित्वात नाही. मृत्यू झाल्यानंतर अनेकवेळा जागेची शोधाशोध करावी लागते. ज्यांना स्वत:चे शेत नाही, त्यांना प्रचंड अडचणींचा सामना गावात करावा लागतो. त्यामुळे स्वतंत्र स्मशानभूमी उभाराव्यात, अशी मागणी गावातील युवक कार्यकर्ते योगेश साखरे यांनी केली.