शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ रामदास स्वामी रथयात्रा बीडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:26 IST

राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी रथयात्रा जालना जिल्ह्यातील त्यांच्या जन्मस्थळावरुन किल्ले सज्जनगड येथे दासनवमीनिमित्त जात असते.

बीड : राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी रथयात्रा जालना जिल्ह्यातील त्यांच्या जन्मस्थळावरुन किल्ले सज्जनगड येथे दासनवमीनिमित्त जात असते. हा रथ दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शनिवारी बीड येथील खंडेश्वरी मंदिराजवळ हनुमान मंदिर परिसरात विसावणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी श्री समर्थ रथाचे बीड शहरात स्वागत होणार आहे. यावेळी श्री एकनाथ महाराज पुजारी यांच्या वतीने विठ्ठल मंदिरात समर्थ भक्तांसाठी सेवा होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता सहयोगनगर मधील गजानन मंदिर येथे आरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन शहरातील समर्थ भक्त व ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम