शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

गेवराईत रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:39 IST

गेवराई : कृषी विभाग (आत्मा) आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील तालुका कृषी कार्यालयात शुक्रवारी रानभाजी ...

गेवराई : कृषी विभाग (आत्मा) आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील तालुका कृषी कार्यालयात शुक्रवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात २७ प्रकारच्या भाज्या मांडण्यात आल्या होत्या.

रानभाजी महोत्सवाचे उद्‌घाटन आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बी.एम. प्रतिष्ठानचे बाळासाहेब मस्के, दीपक सुरवसे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, सूरज मडके, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब सोनवणे, कृषी मंडळ अधिकारी अश्विनी मस्के, हर्षवर्धन खेडकर, राजाभाऊ आतकरे, दीपक वावरे, रवि मुंडे, कृषी विज्ञान केंद्राचे किशोर जगताप, डाॅ. तुकेश सुरपाम उपस्थित होते. यावेळी तांदुळजा, माठ, हादगा, करटोली, अंबाडी, गुळवेल, पुदिना, शेवगा, कपाळफोडी, केना, चिवळसह विविध २७ प्रकारच्या भाज्यांचे स्टाॅल लावण्यात आले होते. त्यास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

130821\sakharam shinde_img-20210813-wa0030_14.jpg

गवराई तालुका कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यास उत्स्फूर्त पतिसाद मिळाला.