शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘धर्म परंपरा जपणे आवश्यक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 23:44 IST

शुध्द अंत:करण असेल तर माणूस कोठेही पोहोचतो. प्रत्येकाने धर्म, परंपरा जपणे आवश्यक आहे. धर्म, परंपरा जपा त्यासाठी जे लागेल ते देण्यासाठी आम्ही अहोरात्र तयार आहोत. शुध्द अंत:करणात परंपरेचा मार्ग पाहिजे असे प्रतिपादन वैराग्यपीठाधिश्वर जगदगुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

ठळक मुद्देभीमाशंकरलिंग शिवाचार्यांचे मत : श्रीक्षेत्र कपिलधार येथे सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शुध्द अंत:करण असेल तर माणूस कोठेही पोहोचतो. प्रत्येकाने धर्म, परंपरा जपणे आवश्यक आहे. धर्म, परंपरा जपा त्यासाठी जे लागेल ते देण्यासाठी आम्ही अहोरात्र तयार आहोत. शुध्द अंत:करणात परंपरेचा मार्ग पाहिजे असे प्रतिपादन वैराग्यपीठाधिश्वर जगदगुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.श्रीक्षेत्र कपिधार येथे तपोरत्न प्रभूपंडिताराध्य गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास राजगुरु सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, शंभूलिंग शिवाचार्य महाराज, डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, डॉ.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, निळकंठ शिवाचार्य महाराज, दिगांबर शिवाचार्य महाराज, देशीकेंद्र चंद्रशेखर स्वामी उपस्थित होते. यावेळी रुद्राभिषेक सोहळा व धार्मिक कार्यक्रम झाले. जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले, माजलगावकर महाराजांनी नेहमी परंपरा, सत्य आणि न्यायाला धरु न धर्मकार्य केले आहे. त्यांचे शरीर जरी थकले असले तरी ते मनाने मात्र चिरतरु ण असल्याचे जगदगुरुंनी सांगितले. कार्यक्र मासाठी वीरशैव समाजाने परिश्रम घेतले. या सोहळ्याला मराठवाड्यातील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.गुरुंचे स्थान श्रेष्ठश्रीक्षेत्र कपिलधारची जागा, जगद्गुरु ंची उपस्थिती असा संगम भाविकांना पाहायला मिळाला. गुरु ंचे स्थान सर्वश्रेष्ठ असते असे दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला वसमतकर यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम