शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

गांधी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

यावेळी डॉ.राठी म्हणाले की, जीवनामध्ये संकटे येत असतात, त्याला समर्थपणे सामोरे जाणे, यातच खरा पुरुषार्थ आहे. ही विवेकानंदांची शिकवण ...

यावेळी डॉ.राठी म्हणाले की, जीवनामध्ये संकटे येत असतात, त्याला समर्थपणे सामोरे जाणे, यातच खरा पुरुषार्थ आहे. ही विवेकानंदांची शिकवण सर्वांनी आचरणात आणल्यास संकटांना सामोरे जाणे सहज शक्य आहे. राजमाता जिजाऊ यांनी दुसऱ्याच्या दरबारी गुलामी करण्यापेक्षा आपले स्वतःचे राज्य निर्माण केले. या शिकवणीतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आजच्या युवकांनी हा आदर्श समोर ठेवून स्वतःचे उद्योग व्यवसाय काढून इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीयसेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.नवनाथ विधाते यांनी केले, तर आभार प्रा.नरेंद्र गवळी यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.