शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

गांधी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

यावेळी डॉ.राठी म्हणाले की, जीवनामध्ये संकटे येत असतात, त्याला समर्थपणे सामोरे जाणे, यातच खरा पुरुषार्थ आहे. ही विवेकानंदांची शिकवण ...

यावेळी डॉ.राठी म्हणाले की, जीवनामध्ये संकटे येत असतात, त्याला समर्थपणे सामोरे जाणे, यातच खरा पुरुषार्थ आहे. ही विवेकानंदांची शिकवण सर्वांनी आचरणात आणल्यास संकटांना सामोरे जाणे सहज शक्य आहे. राजमाता जिजाऊ यांनी दुसऱ्याच्या दरबारी गुलामी करण्यापेक्षा आपले स्वतःचे राज्य निर्माण केले. या शिकवणीतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आजच्या युवकांनी हा आदर्श समोर ठेवून स्वतःचे उद्योग व्यवसाय काढून इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीयसेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.नवनाथ विधाते यांनी केले, तर आभार प्रा.नरेंद्र गवळी यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.