शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

प्रकल्प कालव्यातून रब्बी हंगामातील पाणी सोडले- A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:34 IST

अंबाजोगाई : मांजरा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून गुरुवारी रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी सोडण्यात आले. सकाळी ९ ...

अंबाजोगाई : मांजरा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून गुरुवारी रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी सोडण्यात आले. सकाळी ९ वाजता मांजरा डावा कालव्यातून गेट क्रमांक १ मधून ३.८७ प्रतिसेकंद घनमीटर या विसर्गाने तर सायंकाळी साडेसहा वाजता मांजरा उजवा कालव्यातून गेट क्रमांक २ मधून ४.१२७ प्रतिसेकंद घनमीटर या विसर्गाने रब्बी हंगामासाठी कार्यकारी अभियंता, मांजरा प्रकल्प १, लघु पाटबंधारे विभाग, लातूर यांच्या परवानगीनुसार पाणी सोडण्यात आल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता शाहू पाटील यांनी दिली.

आमदार नमिता मुंदडा यांनी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी सातत्याने पाटबंधारे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. चार वर्षानंतर धरण भरले. त्यामुळे चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले.