शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करावा, अशा मागणी धनगर ऐक्य परिषदेच्यावतीने समन्वयक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करावा, अशा मागणी धनगर ऐक्य परिषदेच्यावतीने समन्वयक किशोर कोकरे यांनी एका पत्राव्दारे आमदार लक्ष्मण पवार यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

धनगर समाज गेली ७० वर्षे आपली मागणी सरकार दरबारी मांडत आहे. परंतु सरकार त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सरकारने जरी धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असेल तरी लोकप्रतिनिधी म्हणून धनगर समाजाच्या मागण्या स्वतः अधिवेशनात उपस्थित कराव्यात, असेही कोकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

...

..या आहेत मागण्या

धनगर समाजाला एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणीचा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा. जे आदिवासी समाजाला ते धनगर समाजाला त्या सर्व योजना व मागील एक हजार कोटी व चालू आर्थिक वर्षाचे एक हजार कोटी असे एकूण दोन हजार कोटी धनगर समाजासाठी त्वरित उपलब्ध करून द्यावेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा राजे यशवंतराव होळकर यांचे स्मारक आपल्या तालुक्यामध्ये उभे करण्यात यावे, अशा धनगर समाजाच्या मागण्या आहेत, असेही कोकरे यांनी म्हटले आहे.