शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

पर्युषण म्हणजे दोषमुक्त जीवन जगण्याचे पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

अंबाजोगाई : भगवान महावीर स्वामींचे संपूर्ण जीवन अहिंसक, सौहार्दपूर्ण, निष्पक्ष, सर्व सजीवांप्रति दयाळू आणि क्षमाभावनेने भरलेले होते. पर्युषण ...

अंबाजोगाई : भगवान महावीर स्वामींचे संपूर्ण जीवन अहिंसक, सौहार्दपूर्ण, निष्पक्ष, सर्व सजीवांप्रति दयाळू आणि क्षमाभावनेने भरलेले होते. पर्युषण महापर्वात जैन धर्मीय समाजबांधव भगवान महावीरांचा हा संदेश आचरणात आणत दोषमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा हा प्रयत्न विश्वासाठीही वरदान ठरतो. या दिवसात जैन बांधव भौतिक सुविधांचा, पाणी, हिरव्या वनस्पतींचा त्याग आणि स्वेच्छेने आनंद आणि उपभोग संसाधनांचा त्याग करून ते त्यांना समृद्ध करतात, वाचवतात, जे सृष्टीतील प्राण्यांसाठी वरदान आहे, अशी माहिती अंबाजोगाई येथील जेष्ठ नागरिक गौतमचंद सोळंकी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

जैन धर्मीय या आठ दिवसांत पाच प्रकारची कर्तव्ये पार पाडून, ते परमेश्वरावर विश्वास दाखवतात. अमारी प्रवर्तन म्हणजे दुःखी जिवांना वाचवणे, हिंसा न करणे, स्वामीवात्सल्य अर्थात धार्मिक जीवन जगणाऱ्याला आदर आणि सन्मान देणे, क्षमापना म्हणजे एकमेकांशी वैर, संघर्ष आणि वैमनस्य दूर करणे, अट्ठम तप म्हणजे पाण्याशिवाय किंवा केवळ गरम पाण्याने तीन उपवास करणे, चैत्यपरिपाटी अर्थात सर्व जिनेश्वरांच्या मंदिरांची पूजा करून आत्मा शुद्ध करणे होय. पर्वादरम्यान मुक्या प्राण्यांना चाराही दिला जातो. या धार्मिक उपक्रमांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचाही आधार आहे.

050921\screenshot_20210905-192906_whatsapp.jpg

गौतमचंद सोळंकी