शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पर्युषण म्हणजे दोषमुक्त जीवन जगण्याचे पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

अंबाजोगाई : भगवान महावीर स्वामींचे संपूर्ण जीवन अहिंसक, सौहार्दपूर्ण, निष्पक्ष, सर्व सजीवांप्रति दयाळू आणि क्षमाभावनेने भरलेले होते. पर्युषण ...

अंबाजोगाई : भगवान महावीर स्वामींचे संपूर्ण जीवन अहिंसक, सौहार्दपूर्ण, निष्पक्ष, सर्व सजीवांप्रति दयाळू आणि क्षमाभावनेने भरलेले होते. पर्युषण महापर्वात जैन धर्मीय समाजबांधव भगवान महावीरांचा हा संदेश आचरणात आणत दोषमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा हा प्रयत्न विश्वासाठीही वरदान ठरतो. या दिवसात जैन बांधव भौतिक सुविधांचा, पाणी, हिरव्या वनस्पतींचा त्याग आणि स्वेच्छेने आनंद आणि उपभोग संसाधनांचा त्याग करून ते त्यांना समृद्ध करतात, वाचवतात, जे सृष्टीतील प्राण्यांसाठी वरदान आहे, अशी माहिती अंबाजोगाई येथील जेष्ठ नागरिक गौतमचंद सोळंकी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

जैन धर्मीय या आठ दिवसांत पाच प्रकारची कर्तव्ये पार पाडून, ते परमेश्वरावर विश्वास दाखवतात. अमारी प्रवर्तन म्हणजे दुःखी जिवांना वाचवणे, हिंसा न करणे, स्वामीवात्सल्य अर्थात धार्मिक जीवन जगणाऱ्याला आदर आणि सन्मान देणे, क्षमापना म्हणजे एकमेकांशी वैर, संघर्ष आणि वैमनस्य दूर करणे, अट्ठम तप म्हणजे पाण्याशिवाय किंवा केवळ गरम पाण्याने तीन उपवास करणे, चैत्यपरिपाटी अर्थात सर्व जिनेश्वरांच्या मंदिरांची पूजा करून आत्मा शुद्ध करणे होय. पर्वादरम्यान मुक्या प्राण्यांना चाराही दिला जातो. या धार्मिक उपक्रमांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचाही आधार आहे.

050921\screenshot_20210905-192906_whatsapp.jpg

गौतमचंद सोळंकी