शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

माजलगाव तालुक्यात पंचनाम्याला सुरूवातच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : तालुक्यात मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : तालुक्यात मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत. माजलगाव तालुक्यात ८० हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा करण्यात आला होता. यात कापूस २५ हजार हेक्टरवर तर सोयाबीनचा २९ हजार हेक्टरवर पेरा करण्यात आला होता.

...

हातातोंडाचा घास हिरावला

काढणीला आलेल्या मुगाच्या शेंगा पावसामुळे फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीनला शेंगा लागल्या असून, पावसामुळे सोयाबीन जमिनीवर लोळू लागले आहे. कापूसदेखील जमिनीवर पसरला आहे. ऊसाचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे तातडीने पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी पुरुषोत्तमपुरी येथील शेतकरी गीताराम शिंदे यांनी केली आहे.

-----

दोन दिवसात पंचनाम्याला सुरूवात

दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. शेतात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात व शेतात चिखल असल्यामुळे पंचनामे करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. येत्या दोन दिवसात पंचनाम्याला सुरुवात केल्यानंतर नुकसानाचा अंदाज येईल.

- वैशाली पाटील, तहसीलदार.

080921\purusttam karva_img-20210908-wa0019_14.jpg~080921\purusttam karva_img-20210907-wa0090_14.jpg