शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

गती मंदावली, पण रॅँक टिकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:39 IST

राष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण या स्पर्धेमध्ये पहिला रॅँक मिळविण्यासाठी जिल्ह्याची धडपड सुरु असून १६ रोजी राबविलेल्या मोहिमेत स्वच्छतेविषयी मत नोंदविण्याची गती मंदावल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण या स्पर्धेमध्येपहिला रॅँक मिळविण्यासाठी जिल्ह्याची धडपड सुरु असून १६ रोजी राबविलेल्या मोहिमेत स्वच्छतेविषयी मत नोंदविण्याची गती मंदावल्याचे दिसून आले. दिवसभरात ४०९७ जणांनाच मत नोंदविता आले. तांत्रिक अडचणींमुळे ही गती मंदावली असून, येत्या काही दिवसात पुन्हा जोमाने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.११ सप्टेंबर रोजी ‘पाच मिनिटे बीड जिल्ह्यासाठी’ ही मोहीम राबविली होती. यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह सर्वच यंत्रणांचा सहभाग होता. त्यामुळे एकाच दिवशी ३८ हजार ग्रामस्थांनी स्वच्छतेविषयी मत मोबाईल अ‍ॅप व टोल फ्री क्रमांकाद्वारे नोंदविले होते. एका तासाला ३ हजार पेक्षा जास्त मतनोंदणीची गती राहिली. त्यामुळे राज्यात जिल्ह्याचा रॅँक १२ वरुन ३ वर स्थिरावला. त्यानंतर उमेदच्या माध्यमातून मत नोंदणीसाठी १६ सप्टेंबर रोजी नियोजन केले होते. मात्र ४०९७ जणांनीच मत नोंदविले.आधी अडथळ्यांची सफाई व्हावीराष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत स्वच्छतेविषयी मत नोंदविण्यासाठी अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलवर अ‍ॅप डाउनलोड करता येते. मात्र ज्यांच्याकडे असे मोबाईल नाहीत, त्यांना टोल फ्री क्रमांकाद्वारे मतनोंदणी करता येत होती. परंतू सदर टोल फ्री क्रमांक संपूर्ण देशासाठी एकच असल्याने त्याचा संपर्क होण्यात अनेक अडथळे आले. लाईन व्यस्त होती. एकापेक्षा जास्त टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध असती तर मत नोंदणीला गती मिळाली असती. त्याचबरोबर उत्साहाने मत नोंदणीसाठी सज्ज झालेल्यांचा हिरमोड झाला नसता.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान