शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

कडा परिसरात साथरोगांचा फैलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST

आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. लहान-मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. पावसाळ्यात ठिकठिकाणी साचलेले पाणी, अस्वच्छता, वाढलेले गवत, ...

आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. लहान-मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. पावसाळ्यात ठिकठिकाणी साचलेले पाणी, अस्वच्छता, वाढलेले गवत, घाणीचे साम्राज्य, वातारणात झालेला बदल, दूषित पाणी, त्यातच डासांचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. मागील आठवड्यात काही खासगी दवाखान्यात डेेंग्यूसदृश आजाराची संशयित रुग्ण आढळून आले. सरकारी, खासगी रुग्णालयात साथ आजाराचे रुग्ण दिसून येत आहेत. परिसरात तुंबलेल्या नाल्या, सांडपाण्याचे डबके आणि दूषित हवामानामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डास निर्मूलन करण्याबरोबरच साथरोगांना आळा घालण्यासाठी औषध फवारणी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

नागरिकांनीही काळजी घ्यावी

पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेताना घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, सांडपाणी साचू देऊ नये, डासांची उत्पत्तीला आळा घालावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. पाणी उकळून प्यावे. तसेच डेंग्यूसदृश व इतर साथ आजाराची लक्षणे आढळून आल्यास तत्काळ जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

------------