शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

उजव्या कालव्यात कार कोसळून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

गेवराई (जि. बीड) : गावाकडे जाताना अंदाज न आल्याने जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कार कोसळून एक जण ठार तर ...

गेवराई (जि. बीड) : गावाकडे जाताना अंदाज न आल्याने जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कार कोसळून एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता घडली. या प्रकरणी शनिवारी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.

राजेश रामकिशन जायभाय (२२) असे अपघातातील मयताचे नाव असून, सदाशिव नागरे (२०) असे जखमीचे नाव आहे. दोघे तालुक्यातील संगमजळगाव येथील रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्री दोघे गेवराई येथून ते आपल्या कारने संगमजळगावकडे जात होते. सध्या कोल्हेर शिवारातील उजव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्यांना अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे कार उजव्या कालव्यात पडली. या अपघातात राजेश जायभाय यांचा जागीच मृत्यू झाला. सदाशिव नागरे हा किरकोळ जखमी झाला असून, प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. मयत राजेशवर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून शनिवारी दुपारी संगमजळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी बीट अंमलदार विठ्ठल देशमुख यांनी घटनेचा पंचनामा केला असून, उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

===Photopath===

190621\fb_img_1624089469123_14.jpg