शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

पीक कर्जप्रकरणी आष्टीत बँकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:32 IST

आष्टी : तालुक्यातील अनेक शेतक-यांची पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित असून खरीप हंगाम संपलेला असून रबी हंगामही संपला आहे. ...

आष्टी : तालुक्यातील अनेक शेतक-यांची पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित असून खरीप हंगाम संपलेला असून रबी हंगामही संपला आहे. तरी अद्यापपर्यंत पीक कर्ज प्रकरणे मंजूर न केल्याने व बँकेकडून शेतक-यांना व्यवस्थित वागणूक मिळत नसल्याने १२ फेबुवारी रोजी शेतकऱ्यांसह माजी आ. भिमराव धोंडे यांनी मोर्चा काढला. यावेळी शेतक-यांचे कर्ज प्रकरणे आठ दिवसांत मंजूर करा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा धोंडे यांनी बँक व्यवस्थापकांना निवेदनाव्दारे दिला. शाखेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी पीक कर्ज प्रकरणे आपल्या शाखेत एक वर्षापासून सादर केले असून अद्यापपर्यंत मंजूर नाहीत, याबाबत शेतक-यांनी विचारणा केली असता बँकेतील फिल्ड ऑफिसर उडवाउडवीची उत्तरे देत अरेरावीची भाषा वापरत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. शेतकरी व इतर ग्राहकांची प्रलंबित प्रकरणे येत्या आठ दिवसात मंजूर करावेत अन्यथा बँकेसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा माजी.आ.भीमराव धोंडे यांनी दिला आहे. यावेळी शंकर देशमुख, रघुनाथ शिंदे,बाबासाहेब गर्जे, संभाजी झांबरे,बाबु कदम,सदाशिव गर्जे, संजय काळे, बाबा गर्जे, अशोक मिसाळ, रामनाथ मिसाळ, नामदेव गर्जे, सोन्याबा गावडे, छगन तरटे, अण्णासाहेब लांबडे, सुरेश दराडे, बाबा खलाटे, रावसाहेब कुत्तरवाडे, सुदाम झिंजूर्के,सोपान चौधार यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.