शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बाजरी पाण्यात पोहतेय, उडीद वायाला गेला, लय वाटोळं झालं साहेब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:35 IST

कडा : आधी पाऊस नव्हता म्हणून पिकं वायाला गेली. राहिलीसाहिली पाण्यावर केलेली पिके काही कळायच्या आत पावसाने हिरावली. साहेब, ...

कडा : आधी पाऊस नव्हता म्हणून पिकं वायाला गेली. राहिलीसाहिली पाण्यावर केलेली पिके काही कळायच्या आत पावसाने हिरावली. साहेब, आमच्या शेतीचं लय वाटोळं झालं. कांदे वाहून गेले, बाजरी पाण्यात पव्हती, उडीद वायाला गेलाय, आता आगीतून निघून फुपाट्यात पडल्यासारखं झालंय. आम्हाला मदत करा, अशी व्यथा शेडाळा येथील वयोवृद्ध शेतकरी रामभाऊ गोविंद सरतपे यांनी पालकमंत्र्यांसमोर पोटतिडकीने मांडली. आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे गुरूवारी दौरा केला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.

आष्टी तालुक्यात खरिपाच्या पेरण्या झाल्यानंतर पावसाने अखडते घेतल्याने पाण्याअभावी पिके जळून वाया गेली. काही पिके विहीर, बोअरच्या पाण्यावर जगवली. जेव्हा गरज होती तेव्हा आला नाही आणि आता हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला. अख्खे पीक पाण्यात पव्हतेत, शेतात जाता येईना, रानं उपळली, लावलेले कांदे वाहून गेले, उडदाचे लय नुकसान झालंय. शेतीने थोडी जरी साथ दिली तरी संकट आमच्या मानगुटीवर बसतंय या पावसाने सारं हिरावलंय आता आम्हाला या संकटातून सावरा, अशी विनवणी रामभाऊ गोविंद सरतपे यांनी यावेळी केली.

नुकसान भरपाई मिळवून देतो बाबा काळजी करू नका

वयोवृद्ध आजोबांनी आपल्या शेतीच्या नुकसानीची व्यथा पोटतिडकीने मांडताच पालकमंत्र्यांनी ‘बाबा तुम्ही काळजी करू नका, मी नुकसानीची पाहणी करायला आलोय, तुम्हाला भरपाई मिळवूनच देणार’, या शब्दात खचलेल्या हताश झालेल्या शेतकऱ्याला धीर देत त्याचे मनोबल वाढवल्याचे दिसून आले.

020921\nitin kmble_img-20210902-wa0027_14.jpg