शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

कोरडे कुटुंबाच्या मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:36 IST

गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन येथे गेल्या महिन्यात दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरडे कुटुंबीयांवर ...

गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन येथे गेल्या महिन्यात दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. हलाखीचे जीवन जणाऱ्या या कुटुंबाच्या मदतीसाठी सकल धनगर समाजाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला. कुटुंबाचे सांत्वन करून ९० हजार रुपयांची मदत देण्यात आली. या संदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनाही शासकीय पातळीवर मदतीसाठी निवेदन दिले. यावेळी जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, माजी जि. प. सदस्य जालिंदर पिसाळ, शांतीलाल पिसाळ, प्रा. गणपत काकडे, गजानन काळे यांच्यासह सकल धनगर समाजाचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी गावातील काही तरुणांनी या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन किराणा सामान दिले. तसेच गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनीही पंचवीस हजाराची मदत या कुटुंबाला केली आहे.