शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

बनसारोळा, आवसगाव, सावळेश्वर,पाथरा गावांना मानवलोकचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी क्रांती केली. यामध्ये भाजीपाला, फळबाग लागवड वाढत आहे. सीताफळ, पेरूसारखी लागवड वाढत असून ही एक ...

पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी क्रांती केली. यामध्ये भाजीपाला, फळबाग लागवड वाढत आहे. सीताफळ, पेरूसारखी लागवड वाढत असून ही एक आनंदाची बाब असल्याचे मत अनिकेत यांनी व्यक्त केले. मात्र त्याचबरोबर दुसरीकडे पाणी आल्यानंतर पाणी वापराबद्दल चिंता व्यक्त केली. ऊसाचे क्षेत्र वाढताना दिसून आले. ऊसाचे क्षेत्र वाढवण्यापेक्षा आहे त्या क्षेत्रावर ऊसाचे टनेज शंभर टनापेक्षा जास्त उतार एकरी काढावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

फळबागाच्या संदर्भात बोलत असताना फळबागांची मूल्य साखळी निर्माण व्हावी यासाठी मानवलोकच्या सहकार्यातून येणाऱ्या काळात आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाला क्षेत्र वाढवावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

समृद्ध गाव स्पर्धेत काम करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत व गावातील विकासात हातभार लावावा.

माती, गवत, झाडे, जलसंधारण कामे व जलव्यवस्थापन करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे मत पाणी फाऊंडेशन समनव्यक संतोष शिनगारे यानी व्यक्त केले.

यावेळी सावळेश्वर येथे सुरू असणाऱ्या विहीर पाणी पातळी मोजमापाच्या प्रशिक्षणाला ही भेट देऊन प्रशिक्षणार्थीं यांचा उत्साह वाढवून त्याच्याशी हितगुज साधले. पाणी फाउंडेशन च्या वतीने प्रवीण काथवटे व शिवलेश्वर मेदने यांनी अनिकेत लोहिया व गावकरी, अधिकारी याचे आभार आभार मानले.