शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
2
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
3
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
4
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
5
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
6
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
7
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
8
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
9
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
10
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
11
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
12
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
13
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
14
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
15
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
16
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
17
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
18
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
19
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
20
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
Daily Top 2Weekly Top 5

बनसारोळा, आवसगाव, सावळेश्वर,पाथरा गावांना मानवलोकचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी क्रांती केली. यामध्ये भाजीपाला, फळबाग लागवड वाढत आहे. सीताफळ, पेरूसारखी लागवड वाढत असून ही एक ...

पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी क्रांती केली. यामध्ये भाजीपाला, फळबाग लागवड वाढत आहे. सीताफळ, पेरूसारखी लागवड वाढत असून ही एक आनंदाची बाब असल्याचे मत अनिकेत यांनी व्यक्त केले. मात्र त्याचबरोबर दुसरीकडे पाणी आल्यानंतर पाणी वापराबद्दल चिंता व्यक्त केली. ऊसाचे क्षेत्र वाढताना दिसून आले. ऊसाचे क्षेत्र वाढवण्यापेक्षा आहे त्या क्षेत्रावर ऊसाचे टनेज शंभर टनापेक्षा जास्त उतार एकरी काढावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

फळबागाच्या संदर्भात बोलत असताना फळबागांची मूल्य साखळी निर्माण व्हावी यासाठी मानवलोकच्या सहकार्यातून येणाऱ्या काळात आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाला क्षेत्र वाढवावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

समृद्ध गाव स्पर्धेत काम करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत व गावातील विकासात हातभार लावावा.

माती, गवत, झाडे, जलसंधारण कामे व जलव्यवस्थापन करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे मत पाणी फाऊंडेशन समनव्यक संतोष शिनगारे यानी व्यक्त केले.

यावेळी सावळेश्वर येथे सुरू असणाऱ्या विहीर पाणी पातळी मोजमापाच्या प्रशिक्षणाला ही भेट देऊन प्रशिक्षणार्थीं यांचा उत्साह वाढवून त्याच्याशी हितगुज साधले. पाणी फाउंडेशन च्या वतीने प्रवीण काथवटे व शिवलेश्वर मेदने यांनी अनिकेत लोहिया व गावकरी, अधिकारी याचे आभार आभार मानले.