शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

बनसारोळा, आवसगाव, सावळेश्वर,पाथरा गावांना मानवलोकचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी क्रांती केली. यामध्ये भाजीपाला, फळबाग लागवड वाढत आहे. सीताफळ, पेरूसारखी लागवड वाढत असून ही एक ...

पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी क्रांती केली. यामध्ये भाजीपाला, फळबाग लागवड वाढत आहे. सीताफळ, पेरूसारखी लागवड वाढत असून ही एक आनंदाची बाब असल्याचे मत अनिकेत यांनी व्यक्त केले. मात्र त्याचबरोबर दुसरीकडे पाणी आल्यानंतर पाणी वापराबद्दल चिंता व्यक्त केली. ऊसाचे क्षेत्र वाढताना दिसून आले. ऊसाचे क्षेत्र वाढवण्यापेक्षा आहे त्या क्षेत्रावर ऊसाचे टनेज शंभर टनापेक्षा जास्त उतार एकरी काढावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

फळबागाच्या संदर्भात बोलत असताना फळबागांची मूल्य साखळी निर्माण व्हावी यासाठी मानवलोकच्या सहकार्यातून येणाऱ्या काळात आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाला क्षेत्र वाढवावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

समृद्ध गाव स्पर्धेत काम करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत व गावातील विकासात हातभार लावावा.

माती, गवत, झाडे, जलसंधारण कामे व जलव्यवस्थापन करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे मत पाणी फाऊंडेशन समनव्यक संतोष शिनगारे यानी व्यक्त केले.

यावेळी सावळेश्वर येथे सुरू असणाऱ्या विहीर पाणी पातळी मोजमापाच्या प्रशिक्षणाला ही भेट देऊन प्रशिक्षणार्थीं यांचा उत्साह वाढवून त्याच्याशी हितगुज साधले. पाणी फाउंडेशन च्या वतीने प्रवीण काथवटे व शिवलेश्वर मेदने यांनी अनिकेत लोहिया व गावकरी, अधिकारी याचे आभार आभार मानले.