शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

बनसारोळा, आवसगाव, सावळेश्वर,पाथरा गावांना मानवलोकचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी क्रांती केली. यामध्ये भाजीपाला, फळबाग लागवड वाढत आहे. सीताफळ, पेरूसारखी लागवड वाढत असून ही एक ...

पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी क्रांती केली. यामध्ये भाजीपाला, फळबाग लागवड वाढत आहे. सीताफळ, पेरूसारखी लागवड वाढत असून ही एक आनंदाची बाब असल्याचे मत अनिकेत यांनी व्यक्त केले. मात्र त्याचबरोबर दुसरीकडे पाणी आल्यानंतर पाणी वापराबद्दल चिंता व्यक्त केली. ऊसाचे क्षेत्र वाढताना दिसून आले. ऊसाचे क्षेत्र वाढवण्यापेक्षा आहे त्या क्षेत्रावर ऊसाचे टनेज शंभर टनापेक्षा जास्त उतार एकरी काढावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

फळबागाच्या संदर्भात बोलत असताना फळबागांची मूल्य साखळी निर्माण व्हावी यासाठी मानवलोकच्या सहकार्यातून येणाऱ्या काळात आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाला क्षेत्र वाढवावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

समृद्ध गाव स्पर्धेत काम करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत व गावातील विकासात हातभार लावावा.

माती, गवत, झाडे, जलसंधारण कामे व जलव्यवस्थापन करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे मत पाणी फाऊंडेशन समनव्यक संतोष शिनगारे यानी व्यक्त केले.

यावेळी सावळेश्वर येथे सुरू असणाऱ्या विहीर पाणी पातळी मोजमापाच्या प्रशिक्षणाला ही भेट देऊन प्रशिक्षणार्थीं यांचा उत्साह वाढवून त्याच्याशी हितगुज साधले. पाणी फाउंडेशन च्या वतीने प्रवीण काथवटे व शिवलेश्वर मेदने यांनी अनिकेत लोहिया व गावकरी, अधिकारी याचे आभार आभार मानले.