शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

पोलीस हद्दीच्या फलकाचा अभाव, प्रवाशांची मोठी कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:30 IST

अंबाजोगाई-लातूर हा मुख्य महामार्ग वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण नुकतेच झाले आहे. चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावर पोलीस ...

अंबाजोगाई-लातूर हा मुख्य महामार्ग वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण नुकतेच झाले आहे. चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावर पोलीस हद्दीचा फलक लावण्यात आलेला नाही. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर वाहन चालकांना अथवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पोलीस ठाण्याच्या मदतीची नितांत आवश्यकता भासते. मात्र, या रस्त्यावर बीड व लातूर अशा पोलिसांच्या दोन हद्दी आहेत. बीड जिल्ह्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याची हद्द तर लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलीस ठाण्याची हद्द. या दोन पोलीस ठाण्यांचा प्रामुख्याने आधार घ्यावा लागतो. जर एखादी दुर्घटना घडली तर जवळचे पोलीस ठाणे गाठल्यास ते आमच्या हद्दीत येत नाही, अशी उडवाउडवीचे उत्तरे देऊन मदत टाळली जाते. त्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना पुन्हा दूरचा पल्ला पार करीत पाहिजे ते पोलीस ठाणे गाठावे लागते. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सर्रासपणे सुरू आहे. याचा मोठा फटका दूरदूरच्या प्रवाशांना प्रवास करतांना झालेला आहे. या दोन्ही हद्दीतील पोलीस अधिकारीही प्रवाशांना मदत करण्यासाठी धजावत नसल्याने प्रवाशांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होतात. या अडचणी कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पोलिसांच्या हद्दीत फलक लावावेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होईल. अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी केली आहे.