शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

परळी तालुक्यातील खरिपाची पिके धोक्यात - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST

परळी : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पाऊस नसल्याने खरिपातील सोयाबीन, मूग, बाजरी, कापूस, ज्वारी आदी ...

परळी : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पाऊस नसल्याने खरिपातील सोयाबीन, मूग, बाजरी, कापूस, ज्वारी आदी पिके करपून जात आहेत. परळी तालुक्यातील बेलंबा, कौठळी, मलकापूर आदी गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर भाजपचे राजेश गिते यांनी जाऊन पिकांची पाहणी केली. परिस्थिती फार बिकट आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावून गेला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी गिते यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. निवेदनावर अनिल गुट्टे, धुराजी साबळे, भरतराव इंगळे, मारोतराव आंधळे, दशरथ गिते, प्रदीप गिते, भास्कर गिते, बळीराम गिते, दत्तू गिते, बालाजी गुट्टे, अरविंद गुट्टे, शिवाजी डापकर, श्रीराम डापकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.