शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

जयदत्तअण्णा हे कुटुंबप्रमुखाप्रमाणे शिवसैनिकांची काळजी घेणारा नेता -पिंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:26 IST

जयदत्त क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक कामाला लागल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.

ठळक मुद्देशिवसेना पदाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : ग्रामीण भागात कॉर्नर बैठकांवर दिला जातोय जोर

बीड : अवघ्या चार महिन्यात शिवसेनेत दाखल झालेल्या क्षीरसागरांनी सर्वसामान्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आहे. तसेच शिवसैनिकांची कुटूंब प्रमूखाप्रमाणे काळजी ते घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून विधानसभेवर भगवा फडकवणं हे शिवसैनिकांचं काम आहे. जयदत्त क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक कामाला लागल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले.बीड मतदार संघातील उदंडवडगाव, मोरगाव, वानगाव, साखरेबोरगाव, गोगलवाडी, रौळसगाव, खडकीघाट, देवीबाभुळगाव व तांदळवाडी घाट येथे जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या कॉर्नर बैठकांमधून शिवसैनिकांना संबोधित करतांना बाळासाहेब पिंगळे बोलत होते. यावेळी कुंडलीक खांडे, विलास महाराज शिंदे, गोरक्ष रसाळ, सुरेश शेटे, धनंजय कुलकर्णी, मदनराव पिंगळे, गणेश जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलतांना बाळासाहेब पिंगळे म्हणाले, शिवसेनेशी गद्दारी करुन गेलेले लोक आज निष्ठावंत शिवसैनिकांना सल्ले देत आहेत. त्यांच्याबद्दल पुतणामावशीचं प्रेम दाखवत आहेत. शिवसेनेशी गद्दारी करणारांनी आम्हाला काय करावं हे शिकवू नये सांगत पिंगळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. आम्हाला मातोश्रीचा व शिवसेना प्रमूखांचा आदेश महत्वाचा असतो, असे ते म्हणाले. जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्री पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्यासारखा विकासाची दूरदृष्टी असलेला नेता बीडचा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना