शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

उगवलेली पिके फस्त करू लागले हरणाचे कळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

शेतकऱ्यांना नेहमीच अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने शेतकरी त्रस्त होतो, तर कधी ...

शेतकऱ्यांना नेहमीच अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने शेतकरी त्रस्त होतो, तर कधी सतत पडणाऱ्या दुष्काळाने शेतकरी होरपळून निघत असतो. आता पीक चांगले आले, तर मोठ्या प्रमाणात हरणांच्या उपद्रवाला शेतकरी वैतागला आहे. पहाटेपासून रात्री आठ वाजेपर्यंत हरणांच्या कळपाला हुसकून लावण्यासाठी शेतात राहावे लागत असल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे. किल्लेधारूर तालुक्यातील मैदवाडी शिवार, घागरवाडा, जहागीरमोहा, रेपेवाडी, अरणवाडी या भागात मोठ्या प्रमाणात वावर करत असल्याने पिकांची पुरती वाट लागली आहे. याकडे वनविभागाने लक्ष घालणे गरजेचे असून, तत्काळ याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

या वर्षी पाऊस वेळेवर झाल्याने पिके चांगली आली आहेत, पण हरणांचा कळप पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे रोज पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत पिकाची राखण करावी लागत आहे. त्यामुळे शेतातील राहिलेले काम कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी विजय शिनगारे यांनी केले आहे.