शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

विलासराव देशमुख जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेसचे अभिवादन - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST

यावेळी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले, सामान्य माणूस केंद्रबिंदू समजून, लोकनेते विलासराव देशमुख यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य केले. त्यांच्या ...

यावेळी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले, सामान्य माणूस केंद्रबिंदू समजून, लोकनेते विलासराव देशमुख यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य केले. त्यांच्या काळात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली. तरुण कार्यकर्त्यांनी लोकनेत्याचा आदर्श घेऊन समाजाभिमुख कार्य करावे, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी प्रास्ताविक केले. सुनील व्यवहारे यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक मनोज लखेरा, अमोल लोमटे, वाजेद खतीब, धम्मपाल सरवदे, राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण, भारत जोगदंड, दिनेश घोडके, अकबर पठाण, सुशील जोशीसहीत एन.एस.यू.आय, युवक काँग्रेस, सेवादलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बुद्ध जयंतीनिमित्त वंदन

यावेळी विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त वंदन करण्यात आले. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत गौतम बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. सद्गुणांचा विकास, समता तत्त्वाचा प्रभाव, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास, नैतिक सिद्धांताचा प्रभाव, करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशीलता, शीलसंवर्धन यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आल्याचे राजकिशोर मोदी यावेळी म्हणाले.

===Photopath===

260521\5309avinash mudegaonkar_img-20210526-wa0077_14.jpg