शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावरील मूग, उडीद, सोयाबीन पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

कडा : खरीप हंगामात जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी करून मूग, उडीद, सोयाबीनचा घेतलेला ५० ...

कडा : खरीप हंगामात जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी करून मूग, उडीद, सोयाबीनचा घेतलेला ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पूर्ण पेरा पावसाअभावी वाया गेला आहे. यामुळे शेतकरी हताश झाला आहे.

आष्टी तालुक्यात खरीप हंगामातील पेरण्या उरकून घेण्यासाठी शेतकरी पावसाची वाट पाहत होते. जूनमध्ये वेळेवर पडलेल्या पावसाने आशा दाखविल्याने उसनवारी करून शेतकऱ्यांनी उडीद, मूग, सोयाबीनचा ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा केला होता. मध्यंतरी पाऊसही चांगला झाला. आता मोठ्या प्रमाणावर उतारा मिळणार अशी आशा वाटत होती; पण नंतर पावसाने दडी मारल्याने ही पिके जळून गेली. शासनाकडून या पिकांचे पंचनामे करून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.

.....

५० टक्के पेरा धोक्यात

आष्टी तालुक्यात कृषी विभागाकडून खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीनसह अन्य पिकांचा पेरा झाला होता. एकूण खरिपाच्या पेरणीपैकी ५० टक्के पेरा धोक्यात आला असल्याचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

....

170821\20210817_103202_14.jpg

पावसाअभावी करपलेले सोयाबीन पीक