शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

मराठवाडा मुक्तीसंग्रामचा इतिहास लिहिण्याचा निर्णय शासन घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:37 IST

माजलगाव : देश स्वातंत्र्य झाल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी घरादाराची होळी करीत या लढ्यात ...

माजलगाव : देश स्वातंत्र्य झाल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी घरादाराची होळी करीत या लढ्यात आहुती दिली. त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. मराठवाडा मुक्तीसंग्रामचा इतिहास महाराष्ट्रच्या इतिहासात लिहिण्यासाठी शासनस्तरावर निश्चित प्रयत्न करून हा इतिहास लिहिला जाईल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी येथे एका कार्यक्रमात दिले.

अध्यक्षस्थानी आ. प्रकाश सोळंके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजीमंत्री बदामराव पंडित, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, बाबूराव पोटभरे, जयसिंग सोळंके, संभाजी शेजूळ, कल्याण आबुज, सोनाली खुळे आदी उपस्थित होते.

...

माजलगाव धरणाला सुंदर सागर नाव देणार

बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांत हरितक्रांती निर्माण करण्यासाठी ज्यांनी माजलगाव धरणाची निर्मिती केली, त्या माजलगाव धरणाला सुंदर सागर हे नाव देण्यासाठी लवकरच जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन निर्णय घेणार आहे. बीड जिल्हा परिषदेच्या इमारतीसह जिल्ह्यातील इतर पंचायत समितीच्या इमारती बांधकाम व फर्निचरसाठी निधी लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.