शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

गोदावरी पात्रातील गेवराई येथील राक्षसभुवन मंदिर गेले पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 18:59 IST

जायकवाडी धरण 95 %  भरले असुन त्यामुळे शुक्रवार रोजी रात्री धरणातुन 15 हजार क्युसेसे पाणी गोदावरी नदी पात्रात सोडल्याने तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या तिर्थक्षेत्र पांचाळेश्वर व राक्षसभुवन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

गेवराई ( बीड ) , दि. २२ : जायकवाडी धरण 95 %  भरले असुन त्यामुळे शुक्रवार रोजी रात्री धरणातुन 15 हजार क्युसेसे पाणी गोदावरी नदी पात्रात सोडल्याने तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या तिर्थक्षेत्र पांचाळेश्वर व राक्षसभुवन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

जायकवाडी धरणातुन शुक्रवार रोजी रात्री 15 हजार क्युसेसे पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तालुक्यातील तिर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील महानुभव पंथाचे आत्मतिर्थ पूर्णतः पाण्या खाली गेले आहे. तर शनिच्या साडेतीन पिठा पैकी एक असलेल्या राक्षसभुवन येथील शनीचे मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. 

या आधी 2006 व 2007 रोजी जायकवाडी धरणातुन 2 लाख क्युसेस पाणी सोडले होते त्यावेळी अनेक गावात पाणी शिरले होते.नदी पात्रात जास्त प्रमाणात  पाणी सोडले तर तालुक्यातील कुरणपिपंरी, गुंतेगावं, पाचांळेश्वर, राक्षसभुवन, पाथरवाला, सावळेश्वर,म्हाळसपिपंळगावं ,सुरळेगावं, मिरगावं, पांढरी,राजापुर, काठोडा सह अनेक गावाना पाण्याचा धोका होवु शकतो. गोदावरी पात्रा जवळील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जावु नये,नागरिकांनी घाबरून न  जाता  सावधानी बाळगावी असे आवाहन तहसीलदार संजय पवार यांनी केले आहे.