शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील चार पालिका, एक न.पं. झाली हागणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ‘आपले शहर, हागणदारीमुक्त शहर’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील सर्व नगर पालिका, नगर पंचायतींनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘आपले शहर, हागणदारीमुक्त शहर’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील सर्व नगर पालिका, नगर पंचायतींनी कठोर परिश्रम घेतले आहेत. या परिश्रमाला यश आले असून नुकताच केंद्रीय समितीचा अहवाल नगर पालिकेला प्राप्त झाला आहे. यामध्ये बीडसह गेवराई, माजलगाव, परळी या नगर पालिका व पाटोदा नगर पंचायत हागणदारीमुक्त झाल्या आहेत. सर्व मुख्याधिकारी आणि पालिका पदाधिकारी, कर्मचा-यांचे स्वागत होत आहे.

शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने अनेक पाऊले उचलली होती. यामध्ये शौचालये बांधण्याचे आवाहन करण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहन अनुदान देणे, तसेच सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्याचे आवाहन करणे, शहरांमध्ये ओ.डी.एफ.स्पॉट निश्चीत करून त्याठिकाणी अधिकारी, कर्मचाºयांची नियूक्ती करणे, मोबाईलध्ये अ‍ॅप तयार करणे, उघड्यावर जाणा-यांवर पोलीस ठाण्यात कारवाई करणे, दंड ठोठावणे आदी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मागील सहा महिन्यांपासून पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, स्वच्छतेचे कर्मचारी, इतर अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतल्यानेच हे शक्य झाल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.बीड नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचाºयांनी परिश्रम घेतले होते. तसेच नागरिकांनी सहकार्य केले, म्हणूनच हे यश मिळू शकले, असे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी सांगितले.

नागरिकांच्या सहकार्यामुळेच यशस्वीशहर हागणदारीमुक्त करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतोत. नागरिकांना आवाहन केले जात होते. त्यांनी आम्हाला सहकार्य कले. पालिका अधिकारी, कर्मचा-यांचे परिश्रम आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच शहर हागणदारीमुक्त करण्यात यशस्वी झालो.- हेमंत क्षीरसागरउपनगराध्यक्ष तथास्वच्छता सभापती, बीड न.प.