शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

२८ लाख लोकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड जिल्ह्यातील २८ लाख लोकांची अन्न सुरक्षा पुरेशा मनुष्यबळाअभावी वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : बीड जिल्ह्यातील २८ लाख लोकांची अन्न सुरक्षा पुरेशा मनुष्यबळाअभावी वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे; मात्र मनुष्यबळ अत्यंत कमी असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेला मर्यादा येत असल्याचे ध्यानात येत आहे.

बीड जिल्ह्यात जवळपास परवानाप्राप्त २२६५, तर नोंदणीकृत १४७४३, असे एकूण १७ हजार ८ असे व्यवसाय आहेत. बीड जिल्ह्यात जवळपास २१०० औषधी दुकाने आहेत आणि निरीक्षक मात्र एकच आहे. औषधी विभागाचे सहआयुक्तांचे पद जवळपास दहा वर्षांपासून रिक्त आहे. यावरून शासनाची या विभागाकडे बघण्याची अनास्था दिसून येते. निरीक्षकच अनेक वर्षांपासून सहआयुक्त आणि निरीक्षकाच्या भूमिकेत आहे.

टार्गेटप्रमाणे तपासणी होते, मनुष्यबळाची अडचण

टार्गेटप्रमाणे प्रत्येक महिन्याला तपासणी करून अन्न विषयक नमुने घेत असल्याचे अन्न प्रशासनातर्फे सांगण्यात आले. बीड जिल्ह्यात नोंदणीकृत जवळपास २९०० हाॅटेल्स आहेत. प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होत नाही.

मनुष्यबळांचा अभाव, सोयी-सुविधाही नाहीत

जिल्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. निरीक्षकांचे तीन पदे मंजूर असताना फक्त दोनच भरलेली आहेत. वाहन आहे तर चालक नाही. तपासणी करण्यासाठी आहे ते मनष्यबळ खूपच कमी असल्याने अनेक अडचणी येतात.

- इम्रान हाशमी, सहआयुक्त, बीड