शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

२८ लाख लोकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड जिल्ह्यातील २८ लाख लोकांची अन्न सुरक्षा पुरेशा मनुष्यबळाअभावी वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : बीड जिल्ह्यातील २८ लाख लोकांची अन्न सुरक्षा पुरेशा मनुष्यबळाअभावी वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर आहे; मात्र मनुष्यबळ अत्यंत कमी असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेला मर्यादा येत असल्याचे ध्यानात येत आहे.

बीड जिल्ह्यात जवळपास परवानाप्राप्त २२६५, तर नोंदणीकृत १४७४३, असे एकूण १७ हजार ८ असे व्यवसाय आहेत. बीड जिल्ह्यात जवळपास २१०० औषधी दुकाने आहेत आणि निरीक्षक मात्र एकच आहे. औषधी विभागाचे सहआयुक्तांचे पद जवळपास दहा वर्षांपासून रिक्त आहे. यावरून शासनाची या विभागाकडे बघण्याची अनास्था दिसून येते. निरीक्षकच अनेक वर्षांपासून सहआयुक्त आणि निरीक्षकाच्या भूमिकेत आहे.

टार्गेटप्रमाणे तपासणी होते, मनुष्यबळाची अडचण

टार्गेटप्रमाणे प्रत्येक महिन्याला तपासणी करून अन्न विषयक नमुने घेत असल्याचे अन्न प्रशासनातर्फे सांगण्यात आले. बीड जिल्ह्यात नोंदणीकृत जवळपास २९०० हाॅटेल्स आहेत. प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होत नाही.

मनुष्यबळांचा अभाव, सोयी-सुविधाही नाहीत

जिल्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. निरीक्षकांचे तीन पदे मंजूर असताना फक्त दोनच भरलेली आहेत. वाहन आहे तर चालक नाही. तपासणी करण्यासाठी आहे ते मनष्यबळ खूपच कमी असल्याने अनेक अडचणी येतात.

- इम्रान हाशमी, सहआयुक्त, बीड