शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चारा- पाणीप्रश्न गंभीर; ३६ चारा छावण्या पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:55 IST

जिल्ह्यात मागील वर्षी पाऊस नसल्यामुळे मार्च ते जुन या महिन्यात जवळपास ६०३ चारा छावण्या कार्यरत होत्या, मधल्या काळात थोड्या प्रमाणात पाऊस झल्यामुळे बहुतांश चारा छावण्या बंद करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आष्टी तालुक्यातून चारा छावण्या सुरु करण्याची मागणी झाली याला देखील प्रशासनाने मान्यता दिली असून, जिल्ह्यात सद्य:स्थितीला ३६ चारा छावण्या सुरू आहेत.

बीड : जिल्ह्यात मागील वर्षी पाऊस नसल्यामुळे मार्च ते जुन या महिन्यात जवळपास ६०३ चारा छावण्या कार्यरत होत्या, मधल्या काळात थोड्या प्रमाणात पाऊस झल्यामुळे बहुतांश चारा छावण्या बंद करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आष्टी तालुक्यातून चारा छावण्या सुरु करण्याची मागणी झाली याला देखील प्रशासनाने मान्यता दिली असून, जिल्ह्यात सद्य:स्थितीला ३६ चारा छावण्या सुरू आहेत.ऐन पावसाळ््यात खरिपाच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाचा वतीने मार्च ते जुन हे तीन महिने दुष्काळी काळ ग्राह्य धरला जातो. मात्र, यावर्षी जून व जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे गरजेनुसार पुन्हा चारा छावण्या टँकर सुरु करण्याची तरतूद शासनाकडून करण्यात आली होती. तसेच मागणीनूसार चारा छावण्यांना परवानगी देण्याचे आदेश देखील प्रशासनास दिले आहे. त्यानुसार आष्टी तालुक्यातून चारा छावणी सुरु करण्याची मागणी आली होती त्यानुसार चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत.सद्य:स्थितीला ३६ चारा छावण्या कार्यरत असून त्यापैकी आष्टी तालुक्यात २८, बीडमध्ये १, वडवणी १ व गेवराई तालुक्यात ६ चारा छावण्या सुरु आहेत. यामध्ये जवळपास २२ हजार १६८ पशुधन आश्रयास असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऐन पावसाळ््यात शेतकऱ्यांवर जनावरं छावणीत नेण्याची वेळ आली तसेच पिकांची परिस्थिती देखील वाईट आहे. यामुळे बळीराजा नैराश्याच्या गर्तेत आल्याचे दिसून येत आहेत.चारा छावण्याची देयके रखडलीचारा छावण्या सुरु असताना अनेक चारा छावण्यांमध्ये जनावरांच्या संख्येत तफावत आढळून आली होती. त्यामुळे देयके रोखण्यात आली आहेत. मात्र, सरसकट दंड न आकारता ज्यांनी योग्य अंमलबजावणी केली नाही त्यांच्यावरच दंड आकारावा, अशी मागणी छावणी चालाकांकडून करण्यात येत असून तात्काळ देयके अदा करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र