शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आंबेवडगाव येथील विद्युत केंद्रालगत आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:33 IST

सध्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे अर्थिंगसाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी कमी पडत आहे. तर दुसरीकडे शेतांमध्ये पिकाला पाणी ...

सध्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे अर्थिंगसाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी कमी पडत आहे. तर दुसरीकडे शेतांमध्ये पिकाला पाणी देण्यासाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या वापरामुळे विद्युत केंद्रातून होणाऱ्या वीज पुरवठ्यावर परिणाम होत आहे. परिणामी मोठे आवाज होऊन ठिणग्या पडत आहेत. ३३ के.व्ही. केंद्राच्या व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार सुरू आहे. सोमवारी दुपारी यामुळे आगीची घटना घडली. यात शेजारचे शेतकरी बालासाहेब नायकोडे, वशिष्ठ नायकोडे, बन्सी थोरात, मारुती थोरात, भागवत देठे, राजाभाऊ देठे, नवनाथ कदम आदींचे नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. विद्युत केंद्रातून पडणाऱ्या ठिणग्या व स्पार्किंग राेखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

===Photopath===

260421\img-20210426-wa0103_14.jpg