शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना किसान सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे ८ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

पिके जोमात असताना पावसाने महिनाभर उसंत घेतली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती, शिवाय उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला होता. आता अतिवृष्टीमुळे माेठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांना झळ सोसावी लागणार आहे. दरम्यान, काही ठिकाणी पडझड झाली तर कुठे पशुधन वाहून गेले. पूरग्रस्त भागातील नुकसान कदापि भरुन न निघणारे आहे. यासंदर्भात पंचनामे करुन तातडीने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सागर बहिर आदी उपस्थित होते.

080921\08bed_18_08092021_14.jpg

जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी कैफियत मांडली