शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना किसान सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे ८ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

पिके जोमात असताना पावसाने महिनाभर उसंत घेतली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती, शिवाय उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला होता. आता अतिवृष्टीमुळे माेठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांना झळ सोसावी लागणार आहे. दरम्यान, काही ठिकाणी पडझड झाली, तर कुठे पशुधन वाहून गेले. पूरग्रस्त भागातील नुकसान कदापि भरून न निघणारे आहे. यासंदर्भात पंचनामे करून तातडीने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सागर बहिर आदींची उपस्थिती होती.

080921\4627062108bed_18_08092021_14.jpg

जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी कैफियत मांडली