शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एसबीआयसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:35 IST

आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज प्रकरणे आठ दिवसांत तात्काळ मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा माजी आमदार भीमराव ...

आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज प्रकरणे आठ दिवसांत तात्काळ मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बँक व्यवस्थापकांना १२ रोजी निवेदनाद्वारे दिला होता. शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी एसबीआय शाखेत एक वर्षापासून अर्ज सादर केले असून, अद्यापपर्यंत कर्ज मंजूर झालेले नाही. याबाबत शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी शाखाधिकाऱ्यांनी आठ दिवसांत नियमानुसार कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. सरपंच सावता ससाणे, एन. टी. गर्जे, शंकर देशमुख, केशव गर्जे, संदीप नागरगोजे, बाबासाहेब गर्जे, तात्यासाहेब कदम, जाहीर कुरेशी, हजर नालकोल, रघुनाथ शिंदे, बाबू कदम, इम्रान खान, पांडुरंग गावडे, विष्णू गर्जे, संजय दहिफळे, बाळासाहेब शिंदे यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

आष्टी तालुक्यातील एसबीआय शाखेच्या अंतर्गत ज्या गावातील शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे नियमाने मंजूर करण्यात येतील, ज्या शेतकऱ्यांची अडचण असेल त्यांनी सर्व कागदपत्रे घेऊन बँकेत संपर्क करावा, कोणीही कर्जापासून वंचित राहणार नाही.

- अमितकुमार, शाखाधिकारी, एसबीआय