शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

अंबाजोगाई तालुक्यात सेंद्रिय शेतीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

सेंद्रिय शेती करण्याची मानसिकता आता बदलत चालली आहे. रासायनिक शेती तात्पुरती उत्पन्नात वाढ करणारी आहे. परंतु यामुळे जमिनीचा ऱ्हास ...

सेंद्रिय शेती करण्याची मानसिकता आता बदलत चालली आहे. रासायनिक शेती तात्पुरती उत्पन्नात वाढ करणारी आहे. परंतु यामुळे जमिनीचा ऱ्हास होत असल्याचे दिसू लागले आहे. रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन टणक बनत असून, नापिक बनत चालली आहे. आधुनिकतेच्या नावाखाली व यांत्रिकीकरणामुळे पशुधन कमी झाले आहे. त्यामुळे शेणखत मिळणे कठीण झाले आहे. शेणखतामुळे शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होत असते.

केंद्र शासनाच्या काळी आई वाचवा.. या अभियानांतर्गत बल्लाळनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील २०० हून अधिक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प केला आहे. १५ जूनपासून ५०० एकर जमिनीवर सेंद्रिय सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन म्हणून लातूर येथील टीना व अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेने या सोयाबीनची खरेदीची हमी दिली आहे.