शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अंबाजोगाई तालुक्यात सेंद्रिय शेतीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST

सेंद्रिय शेती करण्याची मानसिकता आता बदलत चालली आहे. रासायनिक शेती तात्पुरती उत्पन्नात वाढ करणारी आहे. परंतु यामुळे जमिनीचा ऱ्हास ...

सेंद्रिय शेती करण्याची मानसिकता आता बदलत चालली आहे. रासायनिक शेती तात्पुरती उत्पन्नात वाढ करणारी आहे. परंतु यामुळे जमिनीचा ऱ्हास होत असल्याचे दिसू लागले आहे. रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन टणक बनत असून, नापिक बनत चालली आहे. आधुनिकतेच्या नावाखाली व यांत्रिकीकरणामुळे पशुधन कमी झाले आहे. त्यामुळे शेणखत मिळणे कठीण झाले आहे. शेणखतामुळे शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होत असते.

केंद्र शासनाच्या काळी आई वाचवा.. या अभियानांतर्गत बल्लाळनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील २०० हून अधिक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प केला आहे. १५ जूनपासून ५०० एकर जमिनीवर सेंद्रिय सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन म्हणून लातूर येथील टीना व अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेने या सोयाबीनची खरेदीची हमी दिली आहे.