शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कोरोनाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : अवघे जगच बॉर्डरलेस करून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कोरोना महामारीचा प्रभाव पोहोचलेला आहे. या महामारीच्या प्रभावातून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : अवघे जगच बॉर्डरलेस करून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कोरोना महामारीचा प्रभाव पोहोचलेला आहे. या महामारीच्या प्रभावातून एकही व्यक्ती, समाज, समूह, देश सुटलेला नाही. याचा परिणाम केवळ आर्थिक गोष्टींवर झाला आहे असे नव्हे, तर संपूर्ण मानवावर झालेला दिसून येत आहे, असे मत प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी व्यक्त केले.

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सुवर्णमहोत्सवी वर्षाच्यानिमित्ताने रसायनशास्त्र विभागाच्यावतीने ‘केमिकल्स सायन्सेस डिझाईन सिनथेसिस व ॲप्लिकेशन’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र ऑनलाईन पार पडले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. शिरसाठ बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक विनायकरावजी पाटील, रामरावजी आवरगावकर, सुंदररावजी सोळंके यांच्या पावनस्मृतीस अभिवादन केले. रसायनशास्त्राचे विभागप्रमुख व संयोजक डॉ. गोपाळ काकडे यांनी विषय व त्याची निकड याविषयी माहिती दिली. प्रा डॉ. बापूराव शिंगटे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. मनोहर लोंखडे, प्रा. डॉ. हितेंद्र पटेल यांनी रसायनशास्त्रातील नावीन्यपूर्ण बदलांविषयी माहिती दिली. चर्चासत्रात १८७ जणांनी सहभाग घेतला. उपप्राचार्य मेजर मिलिंद गायकवाड, प्रा. महादेव जोगडे यावेळी उपस्थित होते. गोपाळ सगर यांनी आभार मानले. तंत्रसहाय्य प्रा. ए. आर. गाडे यांनी केले.