शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

दुष्काळात कडबा साडेतीन हजार पार, शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:37 IST

जिल्ह्यातील मागील दोन वर्षात पावसाचे प्रमाण हे अत्याल्प आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. या परिस्थितीमध्ये पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी चारा छावण्या सुरु केल्या आहेत.

ठळक मुद्देजनावरांच्या आरोग्यावर परिणाम : उसाच्या चाऱ्यामुळे दूध उत्पादनात देखील झाली घट

बीड : जिल्ह्यातील मागील दोन वर्षात पावसाचे प्रमाण हे अत्याल्प आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. या परिस्थितीमध्ये पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी चारा छावण्या सुरु केल्या आहेत. तरी देखील शेतकºयांना विकत घेऊन जनावरांना कडबा खाऊ घालावा लागत आहे. त्यामुळे शेतकºयांना दुष्काळात देखील आर्थिक भार सहन करावा लागत आहे.जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे प्रशासनाकडून सुरु केलेल्या जवळपास ६०० छावण्यांवर ४ लाखापेक्षा अधिक जनावरे आहेत. त्यांना चारा म्हणून ऊस दिला जातो. जनावरांनी मोठ्या प्रमाणात उसाचा चारा खालल्यामुळे दुधाच्या उत्पादनात घट होत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे चारा छावण्यांवर उसाच्या चाºयासोबत शेतकरी स्वखर्चाने ज्वारीचा कडबा जनावरांना खाऊ घालत आहेत. मात्र, यावर्षी दोन्ही हंगामात दरवर्षीच्या तुलनेत चारा निर्मिती कमी झाली आहे. हीच संधी साधत सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, अहमदनगर सह इतर जिल्हे व परराज्यातील व्यापाºयांकडून ज्वारीचा कडबा शेकडा ३३०० ते ३५०० रुपये अशा चढ्या दराने विक्री केली जात आहे. बीड शहर व परिसरात रोज लाखों कडब्याच्या पेंड्यांची विक्री केली जात आहे. त्यामुळे चार छावण्या सुरु होऊन देखील शेतकºयांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. चारा छावण्यांवर देखील कडबा तसेच इतर चारा जनावरांसाठी उलब्ध करुन देण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.रोज येतो १०० ट्रक-ट्रॅक्टर कडबारोज बीडसह इतर तालुक्यात १०० ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून कर्नाटक व सोलापूर, पंढरपूर, मोहोळ,कोल्हापूर यासह इतर जिल्ह््यातून कडब्याच्या पेंड्यांनी भरुन येतात. याठिकाणी आल्यानंतर शेतकरी कडब्याची प्रत, पेंडी मोठी आहे का याची खात्री करुन व्यापारी व शेतकरी भाव ठरवतात. हजार-बाराशे रुपये भाव असलेल्या कडब्याला ३३०० आणि ३५०० रुपये मोजवे लागत असल्याचे शेतकºयांमधून सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र