शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुष्काळात कडबा साडेतीन हजार पार, शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:37 IST

जिल्ह्यातील मागील दोन वर्षात पावसाचे प्रमाण हे अत्याल्प आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. या परिस्थितीमध्ये पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी चारा छावण्या सुरु केल्या आहेत.

ठळक मुद्देजनावरांच्या आरोग्यावर परिणाम : उसाच्या चाऱ्यामुळे दूध उत्पादनात देखील झाली घट

बीड : जिल्ह्यातील मागील दोन वर्षात पावसाचे प्रमाण हे अत्याल्प आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. या परिस्थितीमध्ये पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी चारा छावण्या सुरु केल्या आहेत. तरी देखील शेतकºयांना विकत घेऊन जनावरांना कडबा खाऊ घालावा लागत आहे. त्यामुळे शेतकºयांना दुष्काळात देखील आर्थिक भार सहन करावा लागत आहे.जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे प्रशासनाकडून सुरु केलेल्या जवळपास ६०० छावण्यांवर ४ लाखापेक्षा अधिक जनावरे आहेत. त्यांना चारा म्हणून ऊस दिला जातो. जनावरांनी मोठ्या प्रमाणात उसाचा चारा खालल्यामुळे दुधाच्या उत्पादनात घट होत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे चारा छावण्यांवर उसाच्या चाºयासोबत शेतकरी स्वखर्चाने ज्वारीचा कडबा जनावरांना खाऊ घालत आहेत. मात्र, यावर्षी दोन्ही हंगामात दरवर्षीच्या तुलनेत चारा निर्मिती कमी झाली आहे. हीच संधी साधत सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, अहमदनगर सह इतर जिल्हे व परराज्यातील व्यापाºयांकडून ज्वारीचा कडबा शेकडा ३३०० ते ३५०० रुपये अशा चढ्या दराने विक्री केली जात आहे. बीड शहर व परिसरात रोज लाखों कडब्याच्या पेंड्यांची विक्री केली जात आहे. त्यामुळे चार छावण्या सुरु होऊन देखील शेतकºयांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. चारा छावण्यांवर देखील कडबा तसेच इतर चारा जनावरांसाठी उलब्ध करुन देण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.रोज येतो १०० ट्रक-ट्रॅक्टर कडबारोज बीडसह इतर तालुक्यात १०० ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून कर्नाटक व सोलापूर, पंढरपूर, मोहोळ,कोल्हापूर यासह इतर जिल्ह््यातून कडब्याच्या पेंड्यांनी भरुन येतात. याठिकाणी आल्यानंतर शेतकरी कडब्याची प्रत, पेंडी मोठी आहे का याची खात्री करुन व्यापारी व शेतकरी भाव ठरवतात. हजार-बाराशे रुपये भाव असलेल्या कडब्याला ३३०० आणि ३५०० रुपये मोजवे लागत असल्याचे शेतकºयांमधून सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र