शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

टपकणारे थेंब, ओलेचिंब अंग, थंड वाऱ्याचा घ्या आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST

धारूर : रापमच्या धारूर आगारातील अनेक बसेसला गळती लागली आहे. रविवारी दिवसभराच्या पावसामुळे बसच्या वरील पत्र्यातून पाणी ...

धारूर : रापमच्या धारूर आगारातील अनेक बसेसला गळती लागली आहे. रविवारी दिवसभराच्या पावसामुळे बसच्या वरील पत्र्यातून पाणी टपकत होते. आसने भिजलेली असल्याने उभे राहून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळे टपकणारे थेंब, ओलेचिंब अंग, थंड वाऱ्याचा घ्या आनंद असा अनुभव प्रवाशांना आला. धारूर आगारातील अनेक बसेस जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागतो. रविवारी एमएच २० बी. एल.००६८ क्रमांकाची बस किल्ले धारुर स्थानकातून केजसाठी सोडण्यात आलेली होती. बसमध्ये एकूण पंधरा प्रवासी होते. पण एकही आसन कोरडे नव्हते. संपूर्ण बस गळत होती. त्यामुळे प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागला. पावसाचे पाण्याने काही प्रवासीदेखील भिजले. ओले आसन, टपावरून गळणारे थेंब, खालच्या बाजूने उचकटलेला पत्रा अशा अवस्थेत प्रवास करण्याची वेळ आल्याचे या बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी सुधाकर शेळके यांनी सांगितले.

260921\img-20210926-wa0176.jpg

धारूर आगाराचे बसला गळती प्रवाशी हैरान