शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:29 IST

राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासान दिले होते. मात्र सरकारला चार चार वर्षे होत आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तात्काळ आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी यशवंत सेनेच्या वतीने काठी न् घोंगडं मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते,

ठळक मुद्देकाठी, घोंगडे हातात घेऊन नागरिक सहभागी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासान दिले होते. मात्र सरकारला चार चार वर्षे होत आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तात्काळ आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी यशवंत सेनेच्या वतीने काठी न् घोंगडं मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी शेकडो कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते.भाजपाने २०१४ साली धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्या दिवसांपासून धनगर समाज आरक्षण मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत येऊन चार वर्षे होत आहेत. मात्र दिलेला शब्द शासनाने पाळला नाही. त्यामुळे समाजात तसेच तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी बीड शहरात मोर्चा काढण्यात आला. तसेच धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलावून प्रश्न मार्गी लावावा अन्यथा येणाºया निवडणुकीमध्ये भाजपाला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोन्नर यांनी केले. यावेळी जिल्हाभरातून समाजबांधव सहभागी झाले होते.मंत्री जानकरांना पडला विसरआरक्षण मुद्द्यावर राजकारण करणारे व सध्या मंत्री असलेले महादेव जानकर यांना मात्र समाज आरक्षणासंदर्भांत विसर पडल्याचे चित्र आहे. आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे धनगर समाजाचा जानकरांवरचा विश्वास उडाल्याची प्रतिक्रिया मोर्चात सहभागी नागरिकांनी दिली.राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशाराधनगर समाजाला एस.टी प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्याची मागणी वेळोवेळी केली आहे. मात्र भाजप सरकार हे वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भात तात्काळ निर्णय शासनाने घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यळकोट, यळकोट‘जय मल्हार’मोर्चामध्ये सहभागी झालेल्या धनगर बांधवांनी काढलेल्या मोर्चामध्ये शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी धनगर आरक्षण आमच्या हक्काचे, ‘यळकोट, यळकोट जय मल्हार’च्या घोषणा देण्यात आल्या तसेच काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन देखील झाले.

टॅग्स :BeedबीडDhangar Reservationधनगर आरक्षणMorchaमोर्चा