शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

मृत्यूसत्र सुरूच; २० मृत्यूंसह १२३७ नवे रूग्ण, १०३४ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:30 IST

जिल्ह्यात शनिवारी ४ हजार ७७ ९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. यातील ३ हजार ...

जिल्ह्यात शनिवारी ४ हजार ७७ ९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. यातील ३ हजार ५०३ जण निगेटिव्ह आले तर १ हजार २३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात २२५, आष्टी १३०, बीड २३२, धारुर ७२, गेवराई ११७, केज १२९, माजलगाव ६२, परळी ७४, पाटोदा ६८, शिरुर ६९ व वडवणी तालुक्यातील ५९ जणांचा समावेश आहे. तसेच दिवसभरात १०३४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

रविवारी जिल्ह्यात २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. हे सर्व मृत्यू २२ ते २५ एप्रिल दरम्यान झाले. यात कुप्पा (ता.वडवणी) येथील ६० वर्षीय महिला, आडस (ता.केज) येथील ६२ वर्षीय महिला, कौठळी (ता.परळी) येथील ५५ वर्षीय पुरुष, नंदपूर (जि.बीड) येथील ६८ वर्षीय पुरुष, जिवाचीवाडी (ता.केज) येथील ६९ वर्षीय पुरुष, चादनवाडी (ता.अंबाजोगाई) येथील ७८ वर्षीय महिला, गजानानगर (ता.गेवराई) ६२ वर्षीय पुरुष, धोंडिपुरा बीड शहर येथील ७० वर्षीय महिला, प्रशांतनगर अंबाजोगाई येथील ७८ वर्षीय महिला, गेवराई शहरातील ८० वर्षीय महिला, देशपांडे गल्ली अंबाजोगाई येथील ७१ वर्षीय पुरुष, खडकीघाट येथील ८० वर्षीय महिला, आनंदनगर अंबाजोगाई येथील ६९ वर्षीय पुरुष, बालेपीर बीड येथील ४० वर्षीय पुरुष, आयशा कॉलनी परळी येथील ४५ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील ६६ वर्षीय महिला, क्रांतीनगर अंबाजोगाई येथील ६६ वर्षीय महिला, अंबाजोगाई शहरातील ७८ वर्षीय पुरुष, इस्थळ (ता.केज) येथील ६५ वर्षीय पुरुष व अंबाजोगाई तालुक्यातील २३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

दरम्यान, आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४७ हजार २ ९ २ इतकी झाली आहे. यापैकी ४० हजार ८५७ जणांनी कोरोनामुक्त झाले असून ८४४ जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.