शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

बापरे! पुन्हा ४८६ नवे रुग्ण अन् चौघांचा बळी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST

जिल्ह्यात रविवारी दोन हजार ९५९ जणांची चाचणी केली गेली. यात दोन हजार ४७३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ४८६ ...

जिल्ह्यात रविवारी दोन हजार ९५९ जणांची चाचणी केली गेली. यात दोन हजार ४७३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ४८६ जण पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई व बीडमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले. अंबाजोगाईत १०७, आष्टीत ५७, बीडमध्ये १२०, धारूरमध्ये ८, गेवराईत ३०, केजमध्ये ३४, माजलगावात ३७, परळीत ४३, पाटोद्यात २६, शिरूरमध्ये १५, वडवणीत ९ असे रुग्ण आढळून आले. तसेच रविवारी आरोग्य विभागाकडे चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये अंबाजोगाई शहरातील केशवनगर भागातील ८२ वर्षीय पुरुष, गेवराई शहरातील ८३ वर्षीय पुरुष, शिरूर तालुक्यातील गोमळवाडा येथील ६५ वर्षीय महिला, बीड शहरातील शिक्षक काॅलनीमधील ७७ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या २७ हजार २०० इतकी झाली आहे. तर, २४ हजार ५१६ जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. ६५९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी.के. पिंगळे यांनी दिली.