शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
2
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
3
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्म-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
4
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
5
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
6
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
7
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
8
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
9
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
10
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
11
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
12
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
13
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
14
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
15
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
16
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
17
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
18
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
19
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
20
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी

गेवराई तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST

गेवराई : खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस पडल्याने वेळेवर पेरणी करण्यात आली. पेरणीनंतर पावसाने दडी मारली होती. यानंतर ...

गेवराई :

खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस पडल्याने वेळेवर पेरणी करण्यात आली. पेरणीनंतर पावसाने दडी मारली होती. यानंतर थोड्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे पिकांना जीवनदान मिळाले. परंतु गेल्या २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली आहे. यामुळे तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे.

विहिरींनी ही तळ गाठला आहे. असे चित्र राहिले तर पुढे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या ज्यांच्याकडे थोड्याफार प्रमाणत पाणी आहे ते शेतकरी स्प्रिंकलर, ठिबकने पाणी देत आहेत. पण अशा पाण्याने पिकावर रोगराई जास्त होत असल्याचे आढळून येत आहे. निम्मा पावसाळा संपला तरी मोठा पाऊस पडलेला नाही. सध्या कुठेच अजूनही दमदार पाऊस पडला नसल्याने नदीनाले, कोरडेठाक पडले आहेत. एकंदरीत दुष्काळाचे चिन्हे दिसत आहेत. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

160821\16bed_1_16082021_14.jpg