शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

पिके सडली, फळबागांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:40 IST

गेवराई : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून दहाही मंडळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी ...

गेवराई : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून दहाही मंडळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यात शेतकऱ्यांचे मूग, सोयाबीन, कापूस, बाजरी पावसाने सडून गेली. मोसंबी, डाळिंब, पपईच्या फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. जवळपास ९९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

...

पेरणीलायक क्षेत्र (हेक्टरमध्ये) - १ लाख ३८ हजार

पेरणी झालेले-१ लाख ८ हजार

फळबागा-१९००

नुकसानग्रस्त पिके-९९ हजार हेक्टर.

...

गेवराई, जातेगांव, मादळमोही, पाचेगाव, धोंडराई, रेवकी, तलवाडा, चकलांबा, उमापूर, गढी या दहाही मंडळात या महिन्यात १६८ मि.मी. पाऊस पडतो. मात्र या आठ दिवसात हा टप्पा ओलांडून सरासरीपेक्षा २८० मि.मी. पाऊस झाला आहे.

....

आम्ही यावर्षी आमच्या शेतात कापूस, तूर, सोयाबीन, मुगाची लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असल्याचे राजपिपंरी येथील शेतकरी देवीदास भोसले यांनी सांगितले.

.....

गेवराई तालुक्यात गेल्या आठ दिवसांच्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे नुकसान मोठे असल्याचे येथील तहसीलदार सचिन खाडे यांनी सांगितले.

080921\sakharam shinde_img-20210831-wa0091_14.jpg~080921\sakharam shinde_img-20210905-wa0038_14.jpg