शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची अपेक्षा सोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST

पाटोदा तालुक्यात तारीख २२ व २३ रोजी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पावसामुळे पारगाव घुमरा येथील एका ...

पाटोदा तालुक्यात तारीख २२ व २३ रोजी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे.

या पावसामुळे पारगाव घुमरा येथील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला तर काढण्यासाठी आलेल्या गहू व हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वीही बेनसुर ,रोहतवाडी थेरला शिवारात झालेल्या अवकाळी पावसाने जवळपास वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. मात्र या शेतकऱ्यांना अद्याप शासनाकडून मदत मिळालेली नाही.

पाटोदा हा बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुका असून अल्प सिंचन क्षेत्र आहे. दरवर्षी खरीप किंवा रबी या दोन हंगामा पैकी एक हंगाम शेतकऱ्यांच्या पदरात पडतो. यंदा तालुक्यात खरीप पिकांच्या काढणीच्या वेळी ही तालुक्‍यात अतिवृष्टी झाली त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या नुकसान झाले झाले या खरीप काळात पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने हेक्टरी १० हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून जाहीर केले होते मात्र पाटोदा तालुक्यातील अधिकाऱ्यांनी शासनाला दिलेल्या अहवालात पाटोदा तालुक्यातील पिकांची नुकसान झाले नसल्याचा अहवाल दिला होता त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते त्यानंतर खरीप पीकविमा तरी मिळेल याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ,महसुल व कृषि अधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या अहवालाचा आधार घेत विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांना खरीप पिकापासून वंचित ठेवले त्यामुळे या सरकारकडून काही मदत मिळेल याची अपेक्षा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोडली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टीचे अनुदान, खरीपाचा पीकविमा, किंवा अवकाळी यापैकी कशाचाही लाभ पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे कितीही नुकसान झाले तरी शेतकऱ्यांनी या सरकारकडून काही मिळेल ही अपेक्षा सोडली आहे.

सखाराम पाटील , माजी सरपंच बेनसुर, ता पाटोदा

===Photopath===

230321\popat raut_img-20210323-wa0052_14.jpg

===Caption===

पाटोद्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले.