शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये खडखडाट, ग्राहकांना मन:स्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:33 IST

सध्या सुट्यांचे दिवस असल्याने प्रत्येकाला पैशाची गरज आहे. अनेकजण पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जातात; परंतु त्यात पैसे नसल्याने त्यांना ...

सध्या सुट्यांचे दिवस असल्याने प्रत्येकाला पैशाची गरज आहे. अनेकजण पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जातात; परंतु त्यात पैसे नसल्याने त्यांना बँकेत जावे लागते. बँकेत रांगेत उभे राहून दोन-तीन तासांनंतर नंबर लागल्यानंतर बँकेचे कर्मचारी एटीएममधून पैसे काढण्याचा सल्ला देतात. बँक जोपर्यंत उघडत नाही. तोपर्यंत एटीएममध्ये पैसे नसतात. याच कारणाने नागरिकांना बँक उघडण्याची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे. एटीएममधून पैसे मिळत नसल्याने आणि बँकेत रांगेत उभे राहून पैसे काढावे लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

एटीएममध्ये पैसे शोधण्यासाठी नागरिकांना या एटीएममधून त्या एटीएममकडे पळावे लागत आहे. शहरातील सर्व एटीएममध्ये जाऊन पैसे मिळत नसल्याने नागरिकांची निराशा होत असून लग्नसराईत पैशाअभावी कामे खोळंबत आहेत.

यासाठी बँक प्रशासनाने एटीएममध्ये पैशाची व्यवस्था करून शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

कर्मचारी असतात मोबाइलवर व्यस्त

पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यानंतर ग्राहकांना अनेक वेळ ताटकळत बसावे लागते. कर्मचारी समोरील काम करण्याचे सोडून मोबाइलवर बोलत बसतात. तसेच कामाचा बहाणा करून उठून जातात व अर्धा तास तिकडेच बसतात. बँक कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना कित्येक तास ताटकळत बसावे लागते. बँकेत काम सुरू असताना मोबाइलवर बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश कांबळे यांनी केली.