शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजिवांच्या प्रगणनेला कोरोनाचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वन्यजिवांची प्रगणना करताना सोशल डिस्टन्स पाळता येणार नाही. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला नायगाव मयूर अभयारण्यातील ...

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वन्यजिवांची प्रगणना करताना सोशल डिस्टन्स पाळता येणार नाही. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला नायगाव मयूर अभयारण्यातील वन्यजिवांची प्रगणना स्थगित करण्यात आली आहे. दरवर्षी वन्यजीव विभाग व डब्ल्यूपीएसए मार्फत बुद्ध पौर्णिमेला अभयारण्य परिक्षेत्रातील वन्यजिवांची प्रगणना करण्यात येते. त्यासाठी वन विभागाचे अधिकारी, वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक व त्यांचे सहकारी तसेच निसर्गप्रेमी वन्यजीव अभ्यासक पौर्णिमेपूर्वीच तयारीला लागतात. वन हद्दीतील पाणवठे, पाणथळांच्या ठिकाणी मचाण उभारतात. प्रत्येक मचाणीवर एक कर्मचारी, सोबत एक निसर्गप्रेमी इच्छेनुसार बसतात. येथे दिवसरात्र बसून, वन कर्मचारी व निसर्गप्रेमी वन्यजीव प्रगणना करीत असतात. त्यातूनच प्राण्यांची संख्या घटली की वाढली, याची कल्पना येत असते. मचाणीवर एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील. सोशल डिस्टन्स पाळला जाणार नाही. प्रगणनेत कर्मचाऱ्यांसोबत एक निसर्गप्रेमी असतो. ही व्यक्ती बाहेरगावातून आलेली असते. या सर्व बाबींचा विचार करीत कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २६ मे रोजी होणारी अभयारण्यातील वन्यजिवांची प्रगणना वन्यजीव विभागाने बंद ठेवली आहे.