शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

गेवराईकरांना दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST

गेवराई : शहराला मागील आठ दिवसांपासून होणारा पाणीपुरवठा हा पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. याची वेळीच ...

गेवराई : शहराला मागील आठ दिवसांपासून होणारा पाणीपुरवठा हा पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. याची वेळीच दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा एम.आय.एम तसेच वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

येथील नगर परिषदेच्यावतीने शहराला गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वंचित बहुजन आघाडी व एम. आय. एमचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपरिषदेत गेले असता तेथे मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे ते कार्यालयीन अधीक्षकांना भेटले. त्यांना मीटरने पाणी तपासून दाखवले असता टिडीएस ६०० च्यावर असल्याचे निदर्शनास आले. किमान ४०० पर्यंत टिडीएस आवश्यक असून यात सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शुद्ध पाणीपुरवठा करून गेवराईकरांचे आरोग्य अबाधित राखावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी व एम.आय.एमच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी एम.आय.एमचे मोमीन एजाज,शेख ईनुस, वंचित आघाडीचे पप्पू गायकवाड, सतीश प्रधान, किशोर भोले, शेख रिजवान आदी उपस्थित होते.