शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

गेवराईकरांना दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST

गेवराई : शहराला मागील आठ दिवसांपासून होणारा पाणीपुरवठा हा पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. याची वेळीच ...

गेवराई : शहराला मागील आठ दिवसांपासून होणारा पाणीपुरवठा हा पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. याची वेळीच दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा एम.आय.एम तसेच वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

येथील नगर परिषदेच्यावतीने शहराला गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वंचित बहुजन आघाडी व एम. आय. एमचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपरिषदेत गेले असता तेथे मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे ते कार्यालयीन अधीक्षकांना भेटले. त्यांना मीटरने पाणी तपासून दाखवले असता टिडीएस ६०० च्यावर असल्याचे निदर्शनास आले. किमान ४०० पर्यंत टिडीएस आवश्यक असून यात सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शुद्ध पाणीपुरवठा करून गेवराईकरांचे आरोग्य अबाधित राखावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी व एम.आय.एमच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी एम.आय.एमचे मोमीन एजाज,शेख ईनुस, वंचित आघाडीचे पप्पू गायकवाड, सतीश प्रधान, किशोर भोले, शेख रिजवान आदी उपस्थित होते.