शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईकरांना दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST

गेवराई : शहराला मागील आठ दिवसांपासून होणारा पाणीपुरवठा हा पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. याची वेळीच ...

गेवराई : शहराला मागील आठ दिवसांपासून होणारा पाणीपुरवठा हा पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. याची वेळीच दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा एम.आय.एम तसेच वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

येथील नगर परिषदेच्यावतीने शहराला गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वंचित बहुजन आघाडी व एम. आय. एमचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपरिषदेत गेले असता तेथे मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे ते कार्यालयीन अधीक्षकांना भेटले. त्यांना मीटरने पाणी तपासून दाखवले असता टिडीएस ६०० च्यावर असल्याचे निदर्शनास आले. किमान ४०० पर्यंत टिडीएस आवश्यक असून यात सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शुद्ध पाणीपुरवठा करून गेवराईकरांचे आरोग्य अबाधित राखावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी व एम.आय.एमच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी एम.आय.एमचे मोमीन एजाज,शेख ईनुस, वंचित आघाडीचे पप्पू गायकवाड, सतीश प्रधान, किशोर भोले, शेख रिजवान आदी उपस्थित होते.