शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ मध्ये बीड पालिकेचा देशात ९४ वा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:17 IST

देशातील तब्बल ४ हजार ५०० शहरांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता.

ठळक मुद्दे४५०० शहरांचा समोवश महाराष्ट्रातून २७ वा क्रमांक

बीड : बीड नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये उत्कृष्ट नियोजन करून देशात ९४ वा क्रमांक पटकावला आहे. बुधवारी याचा निकाल राष्ट्रपतींकडून जाहीर करण्यात आला आहे. या मोहीमेत देशातील ४ हजार ५०० शहरांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातून बीड पालिका २७ व्या क्रमांकावर आहे.

केंद्र शासनाने पाच २०१४ साली स्वच्छ सर्वेक्षण ही मोहीम हाती घेतली. सुरूवातीला या मोहीमेत देशातील केवळ ४४० शहरांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये बीड पालिकेने ३०२ वा क्रमांक मिळविला होता. त्यानंतर यात जनजागृती वाढविण्यासह जास्त शहरांना सहभागी करून घेण्यात आले. बीड पालिकेनेही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून २०१७ च्या मोहीमेत ३०२ वा तर २०१८ च्या मोहीमत ११० व्या क्रमांकावर झेप घेतली. ही यशाची  परंपरा पालिकेने कायम ठेवली. यावर्षी म्हणजेच २०१९ च्या मोहीमेत देशातील तब्बल ४ हजार ५०० शहरांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. एवढ्या सर्व शहरांना पाठिमागे टाकत पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवून ९४ वा क्रमांक पटकावला. तर राज्यात २७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. परिश्रमाला नियोजनाची जोड दिल्याने बीड पालिकेला हे यश संपादन करण्यात आलेले आहे. 

नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, प्रभारी मुख्याधिकारी मिलींद सावंत,  उपअभियंता राहुल टाळके, स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके, स्वच्छता निरीक्षक आर.एस.जोगदंड, भागवत जाधव, महादेव गायकवाड, ज्योती ढाका, भारत चांदणे, शहर समन्वयक विश्वजीत राऊत, कर्मचारी रमेश डहाळे, रमा शिनगारे, स्वाती कागदे यांच्यासह सर्व विभाग  प्रमुख, स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मुकादम, कामगार यांनी यासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBeedबीडgovernment schemeसरकारी योजना