शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नागरिकांनो नियम पाळा, प्रशासनाला सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:50 IST

कड: मागील वर्षी एप्रिलमध्ये जिल्ह्याच्या हद्दीवर कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. यानंतर २ हजार ४५ जणांना कोरेानाची ...

कड: मागील वर्षी एप्रिलमध्ये जिल्ह्याच्या हद्दीवर कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. यानंतर २ हजार ४५ जणांना कोरेानाची लागण झाली. यात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत कपात होत असतानाच पुन्हा रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा गावे बंद करण्याची वेळ येऊ नये, यासाठी नियमांचे पालन केले जावे, असे आवाहन आष्टी तालुक्यातील महसून, पोलीस आणि आरोग्य प्रशासनाने केले आहे.

आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे आजवर रुग्ण सापडले असून मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले होते. नंतर कोरोना आटोक्यात आला. मात्र शासनाच्या सूचनांचे पालन करण्यात येत नाही. त्यामुळे पुन्हा कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. याचा परिणाम गावापातळीवर होण्याची शक्यता आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी व्यक्त केली. तहसील कार्यालयात नुकतीच प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून, भरारी पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांना दंड केला जाणार असून, गर्दीच्या ठिकाणी वारवार लक्ष ठेवून नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना तालुकास्तरावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यासाठी जनजागृतीची करण्यात येणार असल्योच तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी सांगितले.

आष्टी, पाटोदा, शिरूर या तीनही तालुक्यात विनामास्क असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू असून जनजागृती सुरू आहे. जनतेनेदेखील नियमाचे पालन करावे असे आवाहन, आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांनी केले आहे.