शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

गेवराईत जनसुनवाई घेऊन काँग्रेस स्थापना दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST

गेवराई : गेवराई शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब जनतेच्या प्रश्नांवर जनसुनवाई घेऊन काँग्रेस पक्षाचा १३६वा स्थापना दिवस यशराज नगर येथे ...

गेवराई : गेवराई शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब जनतेच्या प्रश्नांवर जनसुनवाई घेऊन काँग्रेस पक्षाचा १३६वा स्थापना दिवस यशराज नगर येथे साजरा करण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे राज्य सचिव तथा सामाजिक सुरक्षा समितीचे प्रदेश समन्वयक कडुदास कांबळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीनिवास बेदरे उपस्थित होते.

या कार्यक्रमास प्रामुख्याने असंघटित कामगार काँग्रेस संघटनेचे राज्य सचिव मधुकर वारे, जिल्हा अध्यक्ष संतोष निकाळजे, सोनाजी कारके, शेषराव सदाफुले, संगीता हतागळे, शेख मुसा, महादेव रोकडे, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष तुकाराम खरात, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण आजबकर, बळीराम गिराम, जीजा जगताप, राहुल घेणे इत्यादी उपस्थित होते. प्रारंभी सोनाजी कारके यांनी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी ॲड. बेदरे यांनी काँग्रेस स्थापनेचा थोडक्यात इतिहास सांगत मोदी सरकारचे शेतकरी विरोधी ३ काळे कायदे आम्ही रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे ठणकावून सांगितले. अध्यक्षीय भाषणात कडुदास कांबळे म्हणाले, काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून ते आजपर्यंत सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करत आला आहे. त्याप्रमाणे आम्ही आपण मांडलेल्या प्रश्नावर कालबद्ध नियोजन करून गरिबांना न्याय मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमासाठी यशराज नगर येथील बहुसंख्य महिला, पुरुष उपस्थित होते. सूत्रसंचालन शेषराव सदाफुले यांनी केले.