शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:36 IST

तालुक्यातील अनेक गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी आष्टी शहरांमध्ये येत असतात. सध्या कोरोना नियमाच्या अधीन राहून शासनाने पाचवी ते बारावीपर्यंतच्या ...

तालुक्यातील अनेक गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी आष्टी शहरांमध्ये येत असतात. सध्या कोरोना नियमाच्या अधीन राहून शासनाने पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याने विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात येत आहेत, परंतु ग्रामीण भागातील बससेवा पूर्णपणे ठप्प असल्याने, विद्यार्थ्यांना महाविद्यालय व शाळेमध्ये येण्यास उशीर होत असल्याचे दिसून येताच, आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने ग्रामीण भागातील बससेवा सुरू करून शालेय विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी आगार व्यवस्थापक संतोष डोके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. ग्रामीण भागातील बससेवा सुरू केली असून, तीन बसच्या फेऱ्या सुरू केल्या असून, पाटसरा, सावरगाव (मायंबा), चिंचोली (गहिनीनाथ गड) या गावात मुक्कामी बस फेऱ्या सुरुवात करण्यात आली असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह, नागरिकांना शहराकडे ये-जा करण्यासाठी होणारी अडचण दूर झाली आहे.